Enter your Email Address to subscribe to our newsletters
https://www.evivek.com/authors/Ravindra_Joashi.html
एकांगी वक्फ कायदा इस्लामी देशांसकट जगातल्या कुठल्याही देशात नाही. हे भारतातल्या विकृत सेक्युलॅरिझमला आलेलं विषारी फळ आहे. एकांगी कायदा मुळात रद्दच व्हायला हवा. पण सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली भारतात रुजवण्यात आलेल्या विकृती इतक्या सहजासहजी दूर होणार नाहीत. त्यामुळे या कायद्यातील कमालीच्या एकांगी असलेल्या काही सुल्तानी तरतुदी दूर करणारं हे विधेयक तरी मंजूर झालं हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे...
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह...
गेल्या चार लेखांकात आपण काश्मीर खोर्यामधली लष्करी, राजकीय, सामाजिक स्थिती पाहिली. जम्मू-काश्मीर संस्थानाचे तीन भाग होते. सपाटीवरचा भाग म्हणजे जम्मू. या प्रदेशात हिंदू बहुसंख्य होते. या पुढचा पहाडावरचा प्रदेश म्हणजे काश्मीर. हा मुख्यत: झेलम नदीच्या खोर्यात येतो. म्हणून याला काश्मीर खोरे असे म्हणतात. तिसरा भाग म्हणजे अति उंचावरचा बर्फाळ पहाडी लहान प्रदेश. अतिशीत हवामानामुळे लद्दाख (लडाख हा चुकीचा उच्चार) प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ आहे आणि जी आहे ती बौद्धधर्मीय आहे. लद्दाख प्रदेशातच जम्मू-काश्मीर संस्थानच्य..
07 Apr 2025
संघशाखा म्हणजे विस्तारित कुटुंबच. संघशाखेत आपल्याच कुटुंबाचे काम आपण करत आहोत ही भावना पू.डॉ. हेडगेवारांनी संघस्वयंसेवकांच्या मनात रुजवली. संघशाखेचा आधार स्वयंसेवकांचा प्रामाणिकपणा व परस्परविश्वासच आहे. संघ वाढतो आहे तो शाखेत सहज होणार्या आत्मियतेच्या ..
28 Mar 2025
एक कुशल माळी बगिच्यातील प्रत्येक रोपाचे उत्तम संगोपन कसे करावे याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. तसेच राष्ट्ररूपी बगिच्यात राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येक शाखेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सजग आणि तत्पर असलेल्या डॉ. हेडगेवारांचे मनोहर ..
यंदाचे वर्ष हे संघशताब्दी वर्ष. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचे कार्य संघस्वयंसेवकांनी केले आहे. समाजात संघकार्याचे कौतुक होतानाच कुतूहल आणि संघाशी जोडण्याची इच्छा प्रबळ होत आहे. याचे श्रेय पू. डॉ. हेडगेवारांच्या ..
26 Mar 2025
राष्ट्रीयत्वाचा अभाव व संघटनेचे दौर्बल्य या दोन गोष्टींमुळे भारतभूमी पारतंत्र्यात असण्याच्या काळात संघसंस्थापक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीचे कार्य केले. त्या रा.स्व.संघाचे यंदाचे ..