ट्रेंडिंग
संपादकीय AUG. 27, 2026

अखंडित सावधपण जपावे

‘जिवा’ या दागिन्यांच्या ब्रँडच्या बाजूने बोलणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासहित अनेक तथाकथित पुरोगामी हिंदू असतानाही, त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमांमधून हिंदूंनी एकत्रितपणे आणि एकेकट्यानेही आवाज उठवला. परिणामी, या ब्रँडने माफी मागत ही जाहिरात मागे घेतली. पण माफीपत्रातही मखलाशी अशी केली की, फक्त कुत्र्याला राखी बांधल्याने काहींच्या भावना दुखावल्या गेल्याने जाहिरात मागे घेतल्याचे सांगितले. हिंदूंच्या भावना दुखावण्याचे ते एक कारण असले तरी त्याहून महत्त्वाचे कारण क्रितीचा अतिशय आक्षेपार्ह पोशाख

1 Days 23 Hr ago
विशेष लेख AUG. 26, 2023

काळ्या मातीत सैनिकांची फौज पेरणारा अवलिया

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह

1099 Days 5 Hr ago
विवेक Ads
व्हिडिओ गॅलरी
सण, उत्सव आणि परंपरा AUG. 14, 2026

मराठीच्या आरंभकाळातील अद्भूत भावकाव्य -माय मराठीतील नामदेवांची अभंगगाथा

नामदेव हे साहित्यिकदृष्ट्या साक्षात्कारी अभंग रचनाकार कवी आहेत. तसेच ते मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार आहेत. ‘नामदेव अभंगाथा’ ही नामदेवांसह त्यांचे गुरू विसोबा, शिष्य जनाबाई, परिसा भागवत आणि त्यांच्या कुटुंबातील 14 जणांचे काव्य नामदेव गाथेमध्ये समाविष्ट आहे. हीच नामदेव गाथेची अपूर्वता आहे. भारतीय लोकजीवनात पारमार्थिक समता व एकोप्याचा विचार नामदेवांनी प्रस्थापित केला. असा समरसतेचा सामाजिक मंत्र देऊन त्यांनी समाजातील सज्जनांची, प्रबोधकारांची मांदियाळी निर्माण केली. त्यामुळे ‘संतशिरोमणी’ हे विशेषण नामदे

15 Days 1 Hr ago
सण, उत्सव आणि परंपरा AUG. 05, 2026

ज्ञानेश्वरी अभिजात ग्रंथसंपदा

ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भ

24 Days 6 Hr ago
सण, उत्सव आणि परंपरा JUL. 21, 2026

शीख परंपरेतील भगत रविदासजी

मध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा पाया ठरली. या विचारांचे साधर्म्य ओळखून शीख परंपरेने त्यांच्या 41 सबदांना ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ या सर्वोच्च ग्रंथात सामावून घेत त्यांना गुरुसमान दर्जा दिला. आजच्या आधुनिक काळातही संत रविदास (भगत रविदास जी) आणि शीख परंपरेचा हा वैचारिक संगम संपूर्ण मानवजातीला सम

39 Days 1 Hr ago
कृषी विवेक AUG. 25, 2026

महाराष्ट्रातील बांबू उत्पादन

महाराष्ट्रात बांबूचे उत्पादन वर्षानुवर्षे घेतले जातेय; पण गेल्या काही दशकांत या वनस्पतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी फक्त हस्तकलेपुरता वापरला जाणारा बांबू आता शेती, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहे. सह्याद्रीच्या दर्‍यांपासून मराठवाड्याच्या दुष्काळी भाग आणि गडचिरोलीच्या जंगलांपर्यंत बांबूने स्वतःची भक्कम जागा निर्माण केली आहे. शेतकरी, अभ्यासक आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येत बांबू चळवळ कशी उभी केली; शासकीय धोरणे आणि स्थानिक प्रयोगांनी या चळवळीला कशी नवी दिशा दिली, याची ही रंजक माहिती.

4 Days 2 Hr ago
क्रीडा AUG. 07, 2026

भारताचा राष्ट्रकूल प्रवास - संघर्षातून वर्चस्वाकडे जाणारी क्रीडा प्रवासाची कहाणी

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भारतासाठी नेहमीच खास राहिल्या आहेत. ही स्पर्धा खरं तर ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि आशियाई खेळांच्याही खालची. पण, जागतिक स्तरावर भारताची पहिली ओळख या स्पर्धांमुळे झाली. अंजली भागवत, सीमा शिरुर आणि दीपाली देशपांडे यांचा नेमबाजीतील उदय या स्पर्धेतून झाला. तिथून नेमबाजांना ओळख मिळाली. मुष्टीयुद्धातील भारतीय हुकूमत इथेच पहिल्यांदा प्रस्थापित झाली. आणि पुढे या दोन्ही खेळांत भारताने ऑलिम्पिक पदकांपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र चित्र थोडं वेगळं होतं. राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी, कुस्ती हे

22 Days 1 Hr ago
व्यक्तिवेध AUG. 27, 2026

मराठी भाषेची निस्सीम उपासक - वैयायोगिनी यास्मिन शेख

वैयायोगिनी यास्मिन शेख म्हणजे व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ मराठी शुद्धलेखनाच्या आग्रही. त्यांनी व्याकरणाचे नियम सुलभ करून शुद्ध मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आयुष्यभर योगदान दिले. केवळ शाळा-महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांपुरते हे मर्यादित न राहता त्यांनी प्रकाशने, वृत्तपत्रे आणि नवोदित लेखकांसाठी मुद्रितशोधनाच्या शेकडो कार्यशाळा घेतल्या. त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ ही पुस्तके आजही मुद्रितशोधक, संपादक आणि लेखकांसाठी अधिकृत तरी सुलभ मार्गदर्शक मानली जातात.

2 Days 5 Hr ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

ग्रंथ
वृत्त
दीपावली विशेषांक 2025 DEC. 17, 2025

‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या

255 Days 3 Hr ago