ट्रेंडिंग
विशेष लेख AUG. 26, 2023

काळ्या मातीत सैनिकांची फौज पेरणारा अवलिया

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह

1057 Days 5 Hr ago
विवेक Ads
व्हिडिओ गॅलरी
आरोग्य JUL. 13, 2026

पावित्र्य, आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जेचा त्रिवेणी संगम -बेल

महादेवाची पूजा म्हटली की, आपल्याला बेलाची पाने आठवतात. बेलाची पाने फक्त पूजेसाठी उपयोगाची नाहीत; तर त्या पानांमध्ये आणि वृक्षामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेल्या बेलाच्या पानात, मुळात आणि फळात अफाट औषधी शक्ती दडलेली आहे. आयुर्वेदातील अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये मुख्य घटक असलेला बेल हा पोटाचे जुने आजार, मधुमेह आणि सांधेदुखीवर रामबाण ठरतो. आता आधुनिक विज्ञानानेही बेलाच्या कॅन्सरविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. कडक उन्हाळा आणि कोरड्या हवामानातही

5 Days 5 Hr ago
कृषी विवेक JUL. 18, 2026

रानभाज्यांचे वैभव

रानभाज्या म्हणजे निसर्गाने उधळलेला पोषणाचा अमूल्य खजिना. पावसाच्या सरींसोबत महाराष्ट्रातील रानावन, डोंगरउतार आणि शेतांचे बांध हिरव्यागार रानभाज्यांनी बहरून जातात. एकेकाळी आदिवासी आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या भाज्या आज पुन्हा आरोग्यदायी आहार, जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या पोषणमूल्यांपासून औषधी गुणधर्मांपर्यंत आणि थेट शेतकरी-ग्राहक उपक्रमापर्यंतचा हा समृद्ध प्रवास म्हणजे ‘रानभाज्यांचे वैभव’ उलगडणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे

43 Min ago
कृषी विवेक JUL. 18, 2026

मराठवाडा भूषण ‘देवणी’ गाय

मराठवाड्याची शान आणि महाराष्ट्राच्या देशी गोवंशाचा अमूल्य वारसा म्हणून ओळखली जाणारी ’देवणी गाय’ ही दुहेरी उपयोगाची उत्कृष्ट जात आहे. भरघोस दूध उत्पादन, शेतीकामासाठी सक्षम व कणखर बैल, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समृद्ध अनुवंशिक वैशिष्ट्यांमुळे या जातीने शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. बदलत्या काळात देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व वाढत असताना, देवणी जातीचे जतन, शुद्ध पैदास आणि वैज्ञानिक संगोपन ही काळाची गरज ठरत आहे. 22 जुलै हा दिवस ’शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस’ साजरा केला जातो. त्

2 Hr 16 Min ago
कृषी विवेक JUL. 18, 2026

गोव्याचे कृषिदूत

गोव्यातील तरुणाईसाठी शेतीला नवी ओळख देणारे नाव म्हणजे वरद सामंत. गोव्यातील दाभाळ गावातील या युवा शेतकर्‍याने वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता मातीतच भविष्य शोधले. आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोग आणि बाजाराभिमुख भाजीपाला शेतीच्या बळावर त्यांनी यशाचे नवे शिखर गाठले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोवा सरकारने त्यांची राज्याचे ‘कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली आहे. विशेषतः ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेचे ते युवा प्रेरणास्थान बनून राज्यातील नव्या पिढीला शेतीक

3 Hr 24 Min ago
व्यक्तिवेध JUN. 05, 2026

सुमन कल्याणपूर - ऋजू स्वरांचा नि:संग प्रवास

मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.

43 Days 1 Hr ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

ग्रंथ
वृत्त
दीपावली विशेषांक 2025 DEC. 17, 2025

‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या

213 Days 3 Hr ago