ट्रेंडिंग
संपादकीय AUG. 21, 2026

सप्तशक्ती - जागतिक आव्हाने पेलण्यासाठी

पंतप्रधान मोदींनी ’शक्ती की सप्तधारा’ म्हणजे विकासाच्या ज्या सात दिशांचा उल्लेख केला आहे त्यात, उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आणि नवीनता, पायाभूत सुविधा, संरक्षण सामग्री उत्पादन, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसेच भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेली सौम्य संपदा अर्थात सॉफ्ट पॉवर...या सातही दिशांनी एकाच वेळी व एकत्रितपणे, परस्परांशी मेळ साधत पुढे जाण्याची गरज अधोरेखित केली. या सगळ्यांनी मिळून ’आत्मनिर्भर भारत’ आणि समर्थ-सक्षम भारत तयार होणार आहे. त्यातूनच भारत जगासाठी अपरिहार्य होईल, याची जाण

1 Days 5 Hr ago
विशेष लेख AUG. 26, 2023

काळ्या मातीत सैनिकांची फौज पेरणारा अवलिया

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह

1092 Days 4 Hr ago
विशेष लेख AUG. 22, 2026

परीक्षा नव्हे - शिक्षण बदलण्याची वेळ

NEET पेपरफुटीच्या घटनेने देशाला धक्का दिला. पण हा धक्का केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा नाही; तो आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. परीक्षा- प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्या पाहिजेत, यात दुमत नक्कीच नाही. मात्र एवढ्यावरच समाधान मानणे म्हणजे मूळ रोगावर उपचार न करता केवळ लक्षणांवर औषध देण्यासारखे होईल. भारतीय ज्ञानपरंपरेने पंचकोश विकसन प्रणालीव्दारे सर्वांगीण शिक्षणाची दिशा दिली आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ने त्या दिशेने वाटचाल करण्याचा आराखडा दिला आहे. खरे तर आता शिक्षण व्य

27 Min ago
विवेक Ads
व्हिडिओ गॅलरी
सण, उत्सव आणि परंपरा AUG. 14, 2026

मराठीच्या आरंभकाळातील अद्भूत भावकाव्य -माय मराठीतील नामदेवांची अभंगगाथा

नामदेव हे साहित्यिकदृष्ट्या साक्षात्कारी अभंग रचनाकार कवी आहेत. तसेच ते मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार आहेत. ‘नामदेव अभंगाथा’ ही नामदेवांसह त्यांचे गुरू विसोबा, शिष्य जनाबाई, परिसा भागवत आणि त्यांच्या कुटुंबातील 14 जणांचे काव्य नामदेव गाथेमध्ये समाविष्ट आहे. हीच नामदेव गाथेची अपूर्वता आहे. भारतीय लोकजीवनात पारमार्थिक समता व एकोप्याचा विचार नामदेवांनी प्रस्थापित केला. असा समरसतेचा सामाजिक मंत्र देऊन त्यांनी समाजातील सज्जनांची, प्रबोधकारांची मांदियाळी निर्माण केली. त्यामुळे ‘संतशिरोमणी’ हे विशेषण नामदे

8 Days 1 Hr ago
सण, उत्सव आणि परंपरा AUG. 05, 2026

ज्ञानेश्वरी अभिजात ग्रंथसंपदा

ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भ

17 Days 6 Hr ago
सण, उत्सव आणि परंपरा JUL. 21, 2026

शीख परंपरेतील भगत रविदासजी

मध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा पाया ठरली. या विचारांचे साधर्म्य ओळखून शीख परंपरेने त्यांच्या 41 सबदांना ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ या सर्वोच्च ग्रंथात सामावून घेत त्यांना गुरुसमान दर्जा दिला. आजच्या आधुनिक काळातही संत रविदास (भगत रविदास जी) आणि शीख परंपरेचा हा वैचारिक संगम संपूर्ण मानवजातीला सम

32 Days 1 Hr ago
आरोग्य JUL. 13, 2026

पावित्र्य, आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जेचा त्रिवेणी संगम -बेल

महादेवाची पूजा म्हटली की, आपल्याला बेलाची पाने आठवतात. बेलाची पाने फक्त पूजेसाठी उपयोगाची नाहीत; तर त्या पानांमध्ये आणि वृक्षामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेल्या बेलाच्या पानात, मुळात आणि फळात अफाट औषधी शक्ती दडलेली आहे. आयुर्वेदातील अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये मुख्य घटक असलेला बेल हा पोटाचे जुने आजार, मधुमेह आणि सांधेदुखीवर रामबाण ठरतो. आता आधुनिक विज्ञानानेही बेलाच्या कॅन्सरविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. कडक उन्हाळा आणि कोरड्या हवामानातही

40 Days 4 Hr ago
क्रीडा AUG. 07, 2026

भारताचा राष्ट्रकूल प्रवास - संघर्षातून वर्चस्वाकडे जाणारी क्रीडा प्रवासाची कहाणी

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भारतासाठी नेहमीच खास राहिल्या आहेत. ही स्पर्धा खरं तर ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि आशियाई खेळांच्याही खालची. पण, जागतिक स्तरावर भारताची पहिली ओळख या स्पर्धांमुळे झाली. अंजली भागवत, सीमा शिरुर आणि दीपाली देशपांडे यांचा नेमबाजीतील उदय या स्पर्धेतून झाला. तिथून नेमबाजांना ओळख मिळाली. मुष्टीयुद्धातील भारतीय हुकूमत इथेच पहिल्यांदा प्रस्थापित झाली. आणि पुढे या दोन्ही खेळांत भारताने ऑलिम्पिक पदकांपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र चित्र थोडं वेगळं होतं. राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी, कुस्ती हे

15 Days 1 Hr ago
व्यक्तिवेध JUN. 05, 2026

सुमन कल्याणपूर - ऋजू स्वरांचा नि:संग प्रवास

मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.

78 Days 0 Hr ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

ग्रंथ
वृत्त
दीपावली विशेषांक 2025 DEC. 17, 2025

‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या

248 Days 3 Hr ago