विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या नावाखाली घाईघाईत तळलेले ‘छात्रों की गुंज’ हे कडबोळे राहुल गांधी यांच्या उथळपणामुळे पूर्णपणे फसले आहे. मात्र एक नक्की आहे की, ‘पप्पू’ प्रतिमेमागे एक देशघातकी चेहरा असल्याचे उघड होते. तसेच परदेशी दौर्यांदरम्यान हटकून भारतविरोधी शक्तींनाच भेटण्याची त्यांची पद्धत पाहता त्यांचा एकूण रोख स्पष्ट होतो. वरवर पाहता एका सुमार नेत्याच्या या मर्कटचेष्टा वाटल्या तरी यामागे एक षडयंत्र आहे.
आधुनिक राजकीय आंदोलनांमध्ये वारंवार दिसणार्या एका व्यापक रणनीतिक चौकटीकडे किंवा राजकीय ‘टूलकिट’तील अनेक साम्ये स्पष्टपणे जाणवतात. या टूलकिटच्या वैचारिक विश्वात अमेरिकन राजकीय विचारवंत जीन शार्प यांचे नाव अपरिहार्यपणे पुढे येते. शार्प यांनी अहिंसक प्रतिकाराच्या तब्बल 198 पद्धतींचे वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये निषेध, प्रतीकात्मक कृती, सार्वजनिक सभा, मोर्चे, बहिष्कार, असहकार, संप आणि प्रत्यक्ष अहिंसक हस्तक्षेप अशा विविध प्रकारांचा समावेश होतो. या 198 पैकी 4 महत्त्वाची शस्त्रे जी भारतीय सामाजिक-राजकीय वातावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या मनात राजकीय आकस असू शकतो; परंतु, तेे वयानेही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत-त्यांच्या वयाचेही भान न ठेवून बेधडक विधाने करणे राहुल यांचीच प्रतिमा मलीन करणारे ठरते. कितीही संताप व्यक्त करायचा असला, तरी रस्त्यावरील भांडणासारखी भाषा खासदारांकडून सार्वजनिक व्यासपीठावर वापरली जाऊ लागली, तर देशाच्या राजकारणाचा प्रवाह दूषित झाल्याखेरीज राहणार नाही.
जगातील सर्व देशांनी अमेरिकेच्या फायद्याचीच धोरणे स्वीकारली पाहिजेत. यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी असलेल्या ‘अमेरिकन डीप स्टेट’नेही आपल्या उद्दिष्टांआड येणारी स्वतंत्र धोरणे आखणार्या देशांना स्वयंविध्वंसासाठी भाग पाडण्याचा मार्गच स्वीकारला आहे. या तंत्रावर हुकूमत असलेल्या डाव्यांशी त्यांनी युती केली आहे. ही युती भारतात सत्ताबदल घडवून आणण्याच्या निर्धाराने कामाला लागली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी सांगितले की या युतीचे सैनिक असलेल्या ‘दिमागी नक्षल्स’ना ओळखा आणि आयसोलेट करा. असा शब्दप्रयोग जाताजाता केलेला
आंदोलनाची वैचारिक परिपक्वता गर्दीच्या आकारात नसून त्याच्या विवेकनिष्ठेत असते, हे ओळखून विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न बनता केवळ पारदर्शक परीक्षा आणि कायदेशीर सुधारणा यांसारख्या मूळ मागण्यांवरच ठाम व संयमी राहिले पाहिजे. प्रशासनासोबत संवादाचे दरवाजे उघडे ठेवून, न्यायालयीन मार्ग आणि सनदशीर मार्गाने लढा उभारणे अधिक प्रभावी ठरते. अन्यायाविरुद्धचा लढा हा स्वतःच्या भविष्याची राखरांगोळी करून किंवा कोणाच्या हातातील बाहुले बनून नव्हे, तर संयम, कायदेशीर मार्ग आणि प्रगल्भ विचारांच्या बळावरच जिंकता य
डीजेबंदीला आपले पूर्ण समर्थन असले तरी, हिंदू म्हणून एकत्र आणण्याचे सामर्थ्य असलेला सार्वजनिक गणेशोत्सव हवा आहे हे भान जागृत ठेवावे. बापट नास्तिक आहेत, यात आस्तिक हिंदूने आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र, त्यांची center left विचारसरणी, त्यांचे मित्रमंडळ याकडे दुर्लक्ष करू नये. डीजे बंदीचा मुद्दा मांडतामांडता त्यांनी आपल्या आस्तिक्यावर घाला घालू नये यासाठी दक्ष असावे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
मध्ययुगीन संतसाहित्याकडे केवळ भक्तीचा मार्ग म्हणून न पाहता, सामाजिक क्रांतीची पहिली ठिणगी म्हणून पाहणे गरजेचे आहे. तेराव्या शतकात विषमतेचे चटके सोसत असताना आत्मभानातून एक नवा विचार जन्माला आला. संत चोखामेळा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या अभंगवाणीतून हा वास्तववादी आवाज कसा उमटला आणि तो पुढे दलित साहित्याची पहाट कसा ठरला, याचा वेध घेणारा हा लेख.
कापसाची ऐतिहासिक बाजारपेठ आणि चांदीच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेले बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर एका अनोख्या धार्मिक वारशानेही ओळखले जाते. तब्बल 130 वर्षांची परंपरा लाभलेले इथले मानाचे ‘लाकडी गणपती’ मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थान नाही; तर लोककला आणि सामाजिक एकोप्याचे जिवंत प्रतीक ठरले आहे.
टिटवाळा येथील श्री महागणपतीला विवाहविनायक असेही संबोधले जाते. त्यामागे असलेल्या पौराणिक कथेसोबत मंदिराचे आध्यात्मिक आणि सामाजिक काम लक्षात घेतले तर मंदिर व्यवस्था व कामात कालसापेक्ष बदल झाले आहेत. यातून समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे याची अनुभूती मंदिरात येते.
श्रीगणेश हे आपणा सर्वांचं आराध्य दैवत. 137 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेलं फडकेवाडीतील फडके गणपती मंदिर हे गिरगावातील केवळ एक धार्मिक केंद्र नाही. तर गणेशाची कला-संस्कृती-ज्ञान रक्षक, जीवनसंरक्षक, विघ्नविनाशक अशा विविध रुपांचं स्मरण करून त्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची परिपूर्ती करणारं केंद्र झालं आहे. ‘जनसेवा हीच जनार्दनसेवा’ हे ब्रीद जपत आपलं सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात निजामशाहीतील संघर्षातून माजलगावच्या ‘श्री ढुंढीराज टेंबे गणेश’ या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली. या परंपरेला 126 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शतकोत्तर भक्ती केवळ धार्मिक नियमांमध्ये अडकून राहिली नाही; तर पुरासारखे नैसर्गिक संकट असो वा कोरोना महामारी...प्रत्येक आपत्तीच्या काळात ‘श्री ढुंढीराज टेंबे गणेश’ हा बाप्पा शहराच्या मदतीला धावून आलेला आहे.
जीममध्ये जाऊन व्यायाम करायला जमत नाही. पण इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. कारण अशा व्यक्तींना पर्याय म्हणून घरी किंवा घराच्या गच्चीत नाहीतर अंगणात काही विशेष व्यायाम करता येतात. असे व्यायाम प्रकार कोणते याबद्दल माहिती सांगणारा या लेखमालेतील हा समारोपाचा लेख..
अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत प्रेमळ, विश्वासू, कला आणि सौंदर्याची जाण असणार्या; तसेच मैत्रीसाठी काहीही करण्याची तयारी असणार्या असतात. या नक्षत्रावरील व्यक्तींनी तसेच सुगंधी, आरोग्यदायी जीवनशैलीची इच्छा असणार्या प्रत्येकाने बकुळाचे झाड नक्की लावावे. हा वृक्ष केवळ परिसराला अत्यंत सुगंधी आणि प्रदूषणमुक्त करणार नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि येणार्या अनेक पिढ्यांना दंतआरोग्याचे, मानसिक शांतीचे आणि चिरंतन मैत्रीचे एक अभेद्य कवच प्रदान करेल.
विशाखा नक्षत्राचा पूजनीय वृक्ष ‘विकङ्कट’ हा केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून आरोग्यासाठीही उत्तम संजीवनी आहे. वैदिक परंपरेत अग्निस्वरूपी मानलेल्या या वृक्षाचे सर्व भाग औषधी आहेत. यकृताचे रक्षण आणि शरीरातील वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे गुण या वृक्षात आढळतात. निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपल्या शरीरासाठी वरदानासारखाच आहे.
स्वाती नक्षत्राची देवता वायू ही प्राण, गती आणि स्वातंत्र्याची देवता आहे. अर्जुन वृक्ष मानवाला हाच महान संदेश देतो की, ज्याप्रमाणे हा वृक्ष स्वतःचे बाह्य आवरण (साल) टाकून देऊन आतून कायम शुद्ध आणि नवीन राहतो, त्याचप्रमाणे माणसानेही आपला अहंकार आणि जुने वाईट विचार सोडून देऊन आतून कायम शुद्ध राहावे.
देशातील देशी गोवंशीय जातींचे संवर्धन, त्यांचा शास्त्रीय पद्धतीने विकास आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या शेतकरी, दुग्ध उत्पादक संस्था आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ’राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2026’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी 10 ऑगस्ट 2026पासून ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, 10 सप्टेंबर 2026पर्यंत इच्छुक पात्र व्यक्ती व संस्थांना अर्ज करता येणार आहेत.
महाराष्ट्रात बांबूचे उत्पादन वर्षानुवर्षे घेतले जातेय; पण गेल्या काही दशकांत या वनस्पतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी फक्त हस्तकलेपुरता वापरला जाणारा बांबू आता शेती, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहे. सह्याद्रीच्या दर्यांपासून मराठवाड्याच्या दुष्काळी भाग आणि गडचिरोलीच्या जंगलांपर्यंत बांबूने स्वतःची भक्कम जागा निर्माण केली आहे. शेतकरी, अभ्यासक आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येत बांबू चळवळ कशी उभी केली; शासकीय धोरणे आणि स्थानिक प्रयोगांनी या चळवळीला कशी नवी दिशा दिली, याची ही रंजक माहिती.
कर्नाटकातील संकेश्वर आणि गडहिंग्लजची मक्तेदारी मानल्या जाणार्या संकेश्वरी मिरचीने आता करवीर तालुक्यातही आपला ठसा उमटविला आहे. हालसवडे येथील एम.ए. (अर्थशास्त्र) शिक्षित शेतकरी विश्वास भोसले यांनी सेंद्रिय पद्धतीने या मिरचीचे यशस्वी उत्पादन घेत थेट ग्राहकांपर्यंत विक्रीचे मॉडेल उभे केले. दर्जा, गुणवत्ता आणि बाजारपेठेचे नवे समीकरण त्यांनी घडवून दाखविले.
भारतीय हळदीचे जागतिक बाजारपेठेतील वर्चस्व हे केवळ उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणावर नव्हे, तर शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीच्या क्षमतेवरही अवलंबून आहे. निर्यातक्षम गुणवत्ता, भौगोलिक मानांकन, मूल्यवर्धन, प्रक्रिया सुविधा आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यांचा प्रभावी मेळ घातल्यास हळद उत्पादकांना जागतिक मागणीचा अधिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे हळद निर्यात ही शेतकर्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची महत्त्वपूर्ण संधी ठरू शकते.
भारतामध्ये खेळांची सध्याची परिस्थिती खूप उत्साहवर्धक आणि विकसित होत आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी जागतिक स्तरावर उठून दिसत आहे आणि खेळांबद्दल लोकांमध्येही वाढती आवड दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि विविध क्रीडा उपक्रमांत गुंतवणूक वाढल्यामुळे. देशातल्या युवा खेळाडूंना जागतिक पातळीवर खेळण्याच्या संधी मिळत आहेत.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भारतासाठी नेहमीच खास राहिल्या आहेत. ही स्पर्धा खरं तर ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि आशियाई खेळांच्याही खालची. पण, जागतिक स्तरावर भारताची पहिली ओळख या स्पर्धांमुळे झाली. अंजली भागवत, सीमा शिरुर आणि दीपाली देशपांडे यांचा नेमबाजीतील उदय या स्पर्धेतून झाला. तिथून नेमबाजांना ओळख मिळाली. मुष्टीयुद्धातील भारतीय हुकूमत इथेच पहिल्यांदा प्रस्थापित झाली. आणि पुढे या दोन्ही खेळांत भारताने ऑलिम्पिक पदकांपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र चित्र थोडं वेगळं होतं. राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी, कुस्ती हे
क्रीडा वकील करार बारकाईने तपासतो आणि पर्यायाने, आवश्यक बदलांसाठी योग्य वाटाघाटी करून खेळाडूसाठी अधिक सुरक्षिततेसाठी आणि फायदेशीर करार तयार करून देतो. परिणामी खेळाडूचा आर्थिक आणि व्यावसायिक फायदा तर होतोच, पण त्याच्या करिअरची सुरक्षितताही सुनिश्चित होते. त्यामुळे क्रीडा वकील म्हणजे केवळ वकील नाही, तर खेळाडूच्या करिअरचा खरा रक्षक आहे.
आजच्या डिजिटल युगात स्पोर्ट्स फोटोग्राफी हे फक्त फोटो काढण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. क्रीडा छायाचित्रणासाठी आज विविध माध्यमं उपलब्ध आहेत. योग्य माध्यम (Medium) निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक माध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण करतं.
‘जनता सहकारी बँके’चे माजी अध्यक्ष, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे माजी अध्यक्ष, ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’चे माजी विश्वस्त, ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे माजी विश्वस्त, ‘सहकार भारती नागरी बँक विभागा’चे मार्गदर्शक, ‘मोरया हॉस्पिटल-चिंचवड’चे माजी विश्वस्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद केशव खळदकर यांचे वयाच्या 84व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहणारा हा लेख.
सेवाभारतीच्या माध्यमातून केशवरावांनी आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग पूर्वांचलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात सुरू केली होती. समर्पण हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. संघकार्य हीच त्यांची ऊर्जा आणि समाजसेवा हाच त्यांचा श्वास होता. त्यांचे जीवन हे खर्या अर्थाने सेवा, संघटन, राष्ट्रभक्ती, शिस्त, समर्पण आणि निःस्वार्थ कर्मयोगाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
वैयायोगिनी यास्मिन शेख म्हणजे व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ मराठी शुद्धलेखनाच्या आग्रही. त्यांनी व्याकरणाचे नियम सुलभ करून शुद्ध मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आयुष्यभर योगदान दिले. केवळ शाळा-महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांपुरते हे मर्यादित न राहता त्यांनी प्रकाशने, वृत्तपत्रे आणि नवोदित लेखकांसाठी मुद्रितशोधनाच्या शेकडो कार्यशाळा घेतल्या. त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ ही पुस्तके आजही मुद्रितशोधक, संपादक आणि लेखकांसाठी अधिकृत तरी सुलभ मार्गदर्शक मानली जातात.
लक्ष्मणराव म्हणजेच ल.त्र्यं. जोशी हे मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रतीक होते. विकसनशील पत्रकारितेसोबत ध्येयवादिता हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. जिथे खंबीर व्हायचे तिथे कोणत्याही परिणामांना घाबरायचे नाही पण मूळ तत्वांना चुकून जरी धक्का बसला तर त्याबद्दल मात्र विनयाने वागायचे, आदरपूर्वक वागायचे ही त्यांची भूमिका होती. ही पत्रकारितेसाठी आदर्श ठरणारी आहे.
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
संघ जगणारा माणूस
Indian Politics Changed After 2014: नवभारताची स्पंदने भाग १: २०१४ नंतर कसा बदलला राजकारणाचा सारीपाट?
नवभारताची स्पंदने भाग 2: हिंदुत्वाची नवी परिभाषाराष्ट्रवाद आणि विकास
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये