सत्तेत असताना तुम्ही मोहम्मद अली रोडवरची बिर्याणी खाण्यात मश्गुल होतात, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला आहे. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Read More