श्रावण

बिर्याणीचा बादशाह : ‘एचआरके फूड्स’

कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.

Read More