फेसबुक

Maharashtra Budget 2025 मध्ये संस्कृती संवर्धनासाठी विशेष तरतूदी | Maha MTB

Maharashtra Budget 2025 मध्ये संस्कृती संवर्धनासाठी विशेष तरतूदी

Read More

विधिमंडळातील पहिल्याच भाषणातून भविष्यातील अभ्यासू नेतृत्वाची चाहूल!

प्रत्येकाचे कर्तृत्व हे त्या व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात केलेल्या एकूणच कामगिरीवरून ठरवले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्याही राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामापासून झाला. पुढे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, ते नागपूरचे नगरसेवक, महापौर, आमदार आणि ४४व्या वर्षी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अशी त्यांची यशस्वी घोडदौड ही सर्वस्वी थक्क करणारी. पण, या वेगवेगळ्या टप्प्यातून पार पडलेला प्रवास वाटतो तितका सोपा नाही. त्यासाठी फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली. या मेहनतीबरोबरच त्यांची

Read More

स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांना

“स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांना लावण्यात येणार आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, तर वीजबचतीचा पैसा वापरण्यात येणार आहे,” अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी विधानसभेत दिली. ‘नियम 293’ अन्वये उपस्थित ऊर्जा विभागाच्या विषयातील बाबींना त्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “चुकीच्या गोष्टी सांगून तुम्ही जिंकलात, पण स्मार्ट मीटरची योजना तयार कोणी तयार केली, तर ती महाविकास आघाडी सरकारने. आम्ही सामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणार नाही

Read More

'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय? Maha MTB

'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?

Read More

सर्वोच्च न्यायालयाने नवा रस्ता दाखविला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर निकाल दिला. निकालपत्राद्वारे सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यपालांच्या टिप्पणीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांबाबत काही टिप्पणी केली असली तरी राज्यपालांनी पुढे राबवलेल्या प्रक्रियेला नाकारलेले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या सरकारला नवा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे राज्यात आमचे सर

Read More

वर्दीतल्या देवांना हक्काचा देव्हारा मिळणार !

ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जे स्वतः कुटुंबाला वेळ देत नाही पण त्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत रोज वेळ घालवतो. जे केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता महाराष्ट्रातील तब्बल करोडो कुटुंबाची काळजी घेतात, त्यांच्या सुरक्षेसाठी सदा तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. याच पोलिसांच्या बोरिवलीतील वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. 26 जुलै रोजी भेट दिली होती. त्यानंतर त्वरित बुधवारी बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी

Read More