चातुर्वर्ण्य समाजरचना मोडून तेथे समताप्रधान समाजरचना, लोकशाही आणि समाजवाद प्रस्थापित करून भारताच्या विविधतेला एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून देणे, हे राजर्षींचे अंतिम उद्दिष्ट होते आणि हे उदिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले.राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक सुधारणाविषयक भूमिका उलगडणारा हा लेख...
Read More