कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
Read More
भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षामार्फत नाशिकमधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे
मुंबई : दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी महाराष्ट्रासाठी तब्बल १५ लाख, ७० हजार कोटी गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार केले. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. मात्र, हीच मविआ जेव्हा सत्तेत होती, तेव्हा त्यांना केवळ ८० हजार कोटींचे परकीय गुंतवणुकीचे करार करता आले. त्यांच्या तुलनेत फडणवीसांनी २० पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.
मुंबई : “महाराष्ट्राची भाग्यरेषा’ अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गालगत ‘अॅग्रो हब’ ( Agro Hub ) उभारले जाणार आहेत. ‘मॅग्नेट’ प्रकल्पाअंतर्गत ही कामे तत्काळ पूर्ण करावीत. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उभाराव्यात. या ‘अॅग्रो हब’साठीचा आराखडा तयार करून सादर करावा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १३ जानेवारी रोजी दिले.
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करता येतील का, याबाबत विचार करावा, अशा सूचना नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपटही पुण्यातील नाट्यगृहात ( Theaters ) दाखवण्याचा एक आगळावेगळा प्रयोग पार पडला. त्यानिमित्ताने नाट्यगृहांमध्ये ‘मोठा पडदा’ उघडण्याच्या चर्चेविषयी नाट्य आणि सिनेसृष्टीतील जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेला हा प्रयत्न...
महाविकास आघाडी सत्तेत असताना मागे अंबानींच्या घराबाहेर विस्फोटके भरलेली कार उभी केली होती. त्याचबरोबर १०० कोटींचे टार्गेट वगैरे वगैरे हे सगळे काही लोकांना अजूनही स्मरणात आहे बरं. पण, आताच हे पुन्हा स्मृतिपटलावर येण्याचे कारण काय, तर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्योजकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या’ हा मंत्र प्रशासनाला दिला आहे. यावर काही लोकांचे म्हणणे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला. उद्योजकांना धमकावून १०० कोटी टार्गेट गाठणारे आता काय करणार?
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील, विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्ट्यांमधील कुपोषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी 'अॅक्शन प्लॅन' आखला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाला दिली.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात मंगळवार, दि.१७ रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Devendra Fadnavis खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला, अनुभवायची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जाहीर होताच जागतिक बँकेने महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. जागतिक बँकेकडून महाराष्ट्रासाठी कर्ज मंजूर झाले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिक जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराला जागतिक बँक पाठिंबा देईल, असा विश्वास जागतिक बँकेने महाराष्ट्राला दिला आहे. जागतिक बँकेने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत शिवडी न्हावा शेवा सागरी सेतुचे १२ जानेवारीला उद्धाटन केले आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. याला अटल सेतु असे नाव देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक मानला जाणारा हा प्रकल्प आहे. यामुळे फक्त मुंबई ते नवी मुंबईच नव्हे तर मुंबई वरुन पुणे, कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळेची आणि ट्राफिकमुळे खर्च होणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे अस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आगामी २५ वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प यावेळी करुया,
म्हणून राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत!
"उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का ? दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला आलेल्या उद्धव ठाकरेंची हायकमांड १० जनपथ आहे का?" असा सवाल विचारात भाजप आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांचा जबरदस्त समाचार घेतला
शभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रवासीयांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही सोमवारी मराठा आरक्षणाबाबात तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी केली आहे.
जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या वनवासी बांधवांच्या मोर्चाने अवघी मुंबई दणाणून सोडली.
नाशिकमध्ये झालेल्या ११५व्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिली.
सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्तेे करण्यात आले.