शत्रू संपत्ती निर्बंधपाकिस्तानने 1965च्या युद्धादरम्यान भारतीयांना शत्रू घोषित करून ’शत्रू संपत्ती निर्बंध 1965’ लागू करून भारतीयांची (मुख्यत्वे करून हिंदू व बौद्धांची) पूर्व व पश्चिम पाकिस्तानात असलेली संपत्ती ताब्यात घेतली. ..
ख्रिश्चन, अहमदिया, शिया व ब्लॉगरकेवळ मुस्लिमेतर अल्पसंख्याकांचाच (म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) छळ होतोय असे नाही तर मुसलमानांतील अहमदिया व शियांवरही आता हिंसक हल्ले होत आहेत. ..
बांगलादेशातील अंतर्गत राजकारणात हिंदूंचाच बळी2010 मधील अहवालात कागदपत्रासह नमूद केले आहे की, हिंदू व पारंपरिक अल्पसंख्याकांवरील दडपशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष अवामी लीगमधील सदस्य सहभागी होते...
1971 युद्धाआधी हिंदूंचा वंशविच्छेदबांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार या युद्धात 90 लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले. पाकिस्तानी लष्कर व जमाते-ए-इस्लामीच्या नेत्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांच्या कहाण्या आजही अंगावर काटा आणतात. मुजीबांनी जमातेवर बंदी घातली; पण खलीदा झियांच्या ..
बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांडगेल्या काही महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार व हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले केले जात आहे. जाळपोळ केली जात आहे. याविरोधात आवाज उठवणार्यांना देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकले जात आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या ..
वाद 'स्वातंत्र्यवीर/ वीर' पदवीचा**अक्षय जोग**हिंदुत्व देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे.अशोक गहलोत सरकारने बारावीच्या पाठयपुस्तकातून सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी हटविण्याचे दु:साहस केले आहे. सावरकरप्रेमींनी शांतपणे अभ्यास ..
शुध्दीचा संक्षिप्त इतिहास'शुध्दी आन्दोलन का संक्षिप्त इतिहास - सन 712 से 1947 तक' हे शुध्दीचा संक्षिप्त इतिहास सांगणारे हिंदी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्राचीन व्यवहार, इस्लामिक कालखंडातील शुध्दी, संतांचे धर्मरक्षण व शुध्दिकार्य, मराठयांनी केलेले शुध्दीकरण, शुध्दी ..
अल्पसंख्याकांसाठी लढणार्या काही व्यक्ती व संस्थाबांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध आवाज उठवणार्या 28 वर्षीय नझिमुद्दीन समदच्या हत्येविरुद्ध आवाज उठवून अमेरिकन हाऊस ऑफ़ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये द्विपक्षीय ठराव मांडून बांगलादेशाला त्यांच्या देशातील हिंदूंसह असुरक्षित अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांचे ..
चित्तगाव पर्वतीय क्षेत्र - बौद्धांची ससेहोलपटब्रिटिशांनी चित्तगावला ’प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले होते. तेथे बौद्ध बहुसंख्य होते. 1963ला पाकिस्तानच्या घटनेत बदल करून चित्तगावचा ’प्रतिबंधित क्षेत्राचा’ दर्जा काढून टाकण्यात आला. बांगलादेशनिर्मितीनंतर चित्तगांवमधील बौद्धांच्या स्थितीत ..
शेख मुजीब उर्-रहमानशेख मुजीब उर्-रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान. मुजीब आपल्या तरुणपणी मुस्लीम लीगचे कट्टर समर्थक होते. बांगलादेश निर्मितीत ज्या देशाने त्यांची बाजू घेतली, त्यांना साहाय्य केले, निर्वासितांचा लोंढा स्वीकारला, युद्ध केले त्या भारतापासून मुजीबांनी ..
हिंदूंचा वंशविच्छेद1947ला भारत-पाकिस्तान फ़ाळणीनंतर पश्चिम व पूर्व पाकिस्तानातील हिंदू-बौद्ध अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू झाले व निर्वासितांचा लोंढा भारतात आला. 1950ला अत्याचारात इतकी वाढ झाली की, नेहरू सरकारलाही त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य झाले. पूर्व पाकिस्तानला ..
संसदीय लोकशाहीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकरभारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन योगायोगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी - म्हणजे 28 मे 2023ला झाले. सावरकर संसदीय लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. सावरकरांनी संसदीय लोकशाही ज्या उदात्त तत्त्वांवर आधारलेली आहे, त्या तत्त्वांचाच कृतिशील ..
स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तवसावरकर अभ्यासक अक्षय जोग ह्यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव' हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक 28 मे 2019 रोजी मृत्यंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. ह्या पुस्तकातील संक्षिप्त भाग.सावरकर इंग्राजांची ..
संघाच्या समन्वयशैलीवरील उत्कृष्ट भाष्य पुस्तकाचे नाव : The RSS - A View to the Insideलेखक : Walter K. Anderson & Shridhar D. Damleप्रकाशन : Penguin/Viking Publication, 2018मूल्य : 699 रुपये l पृष्ठसंख्या : 405सध्याच्या देशातील राजकारणावरील संघाचा प्रभाव समजून ..